- Advertisement -
लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षासह इतर मित्रपक्षांना किती जागा मिळतील अशी चर्चा सुरू असताना आठवलेंच्या पक्षाचा आता नाही तर विधानसभा निवडणुकीत नक्कीच विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- Advertisement -