- Advertisement -
सहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन उत्तम पार पडले. राज्याला प्रगतीपथावर नेणारं हे सरकार आहे. त्यामुळे अधिवेशनात मांडलेले मुद्दे सरकारला पुढील कामांसाठी उपयुक्त ठरतील असे मत शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी व्यक्त केले.
- Advertisement -