- Advertisement -
मुंबईत बंदचं आवाहन करुनही स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही स्थानकांतील एवढी गर्दी होत असेल तर करोना रोखणार कसा हा देखील प्रश्न आहे.
- Advertisement -