- Advertisement -
मी कधीही फुले-शाहू-आंबेडकर आणि गांधीवाद यांना सोडून जाणार नाही. जातीवाद्यांना विरोध करूनच मी माझा प्राण सोडेल, अशी ठाम भूमिका आव्हाड यांनी घेतली. सत्तेसाठी मी माझ्या विचारांशी मी तडजोड केली नाही आणि करणार नाही. जरी माझे राजकीय अस्तित्व शून्य झाले तरी चालेल.
- Advertisement -