- Advertisement -
देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकंटावर मात करणे सुरुवातीला फार कठिण गेले. कारण हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे हा आजार झालेल्या व्यक्तींवर उपचार करताना सुरुवातीच्या काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किटची आवश्यकता भासली. त्यामुळे सुरुवातीला भारताने चीन देशाकडे मागणी केली. मात्र, आता भारतातच पीपीई किट बनवले जात असून जगात पीपीई किट बनवण्यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
- Advertisement -