- Advertisement -
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतल्या नेत्रहिन विद्यार्थ्यांनी एकत्र येत गाण्याच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिला आहे. दगड, काठी ही आंदोलनाची प्रतिकं मानली जातात. पण याच गोष्टींचा संगीतात उपयोग करुन त्यांना सूर आणि तालाची जोड देत कलात्मक पद्धतीने या कलाकारांनी राष्ट्रगीत तयार केले आहे.
- Advertisement -