- Advertisement -
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं. यात कांद्याच्या दरांनी शंभरी गाठली. मात्र आता परदेशी कांद्याच्या येण्याने कांद्याची दरवाढ थांबली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
- Advertisement -
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं. यात कांद्याच्या दरांनी शंभरी गाठली. मात्र आता परदेशी कांद्याच्या येण्याने कांद्याची दरवाढ थांबली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.