- Advertisement -
जूनमध्ये लडाखमधील गलवान खोर्यात चीनी सैनिक व भारतीय सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. यामुळे देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली .चीनला जशास तसे उत्तर देण्याची मागणी जोर धरू लागली. याचदरम्यान मागील दोन महिन्यात भारताने आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
- Advertisement -