- Advertisement -
मुंबईच्या बहुभाषिक वातावरणात वावरताना मुंबईकरांना नेहमी ग्रामीण संस्कृती खुणावत असते. यामध्ये ग्रामीण संस्कृतीचा कणा असलेली मातीची भांडी बनवणारे कुंभार, सुतार, लोहार यांची कला मुंबईकरांना रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात “माणदेशी महोत्सव” अनुभवता आली. विशेष म्हणजे या महोत्सवात आकर्षणाचा भाग म्हणजे मुंबईकरांना स्वत:च्या हाताने मातीची भांडी बनवण्याचा आनंद देखील घेता आला.
- Advertisement -