- Advertisement -
मुंबईतील पाणी शुद्ध असल्यचा दावा काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. मात्र आता मुंबईच्या पाण्याचा साठा असणार्या जलाशयांमध्ये मोठा विषाणू असल्याचे माहिती समोर आली आहे. आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला असून या विषाणूंना नावे देखील मुंबईतील वेगवेगळ्या नावांवर देण्यात आली आहे.
- Advertisement -