- Advertisement -
‘कोकणातल्या नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कोणताही फायदा नसून त्यांच्यासाठी प्रोत्साहन निधी सरकारने द्यावा, नाहीतर त्यांच्यावर नेहमीच अन्याय होत असतो’, अशी भूमिका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मांडली आहे.
- Advertisement -