- Advertisement -
अखेर २ किलोमीटरचे निर्बंध शासनाने हटवले असून मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक स्थिती कोलमडली असून ती सुस्थितीत आणण्यासाठी लोकांना बाहेर पडून काम करावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने असे तुगलकी निर्णय घेऊ नये, असेही नितीन सरदेसाई म्हणाले आहेत.
- Advertisement -