- Advertisement -
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मोठ्या राजकीय पक्षांनी आपआपले जाहिरनामे जाहीर केले आहेत. शिवसेना, भाजपाची युती जरी झाली असली तरी दोन्ही पक्षांनी वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सोबतच राष्ट्रवादी- काँग्रेसच्या महाआघाडीनेही आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यात पक्षांकडून मुंबईकरांना आश्वासनांची खैरात दिली आहे. या आश्वासनांविषयी मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया हे जाणून घेतलंय.
- Advertisement -