- Advertisement -
‘शिवाजीचे उदात्तीकरण’ हे पुस्तक लेखक विनोद अनाव्रतने लिहिले असून सुगावा प्रकाशनने ते छापले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय अपमानजनक, आक्षेपार्ह असे लेखन या पुस्तकात करण्यात आले आहे. हे पुस्तक बंद करण्यात यावे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.
- Advertisement -