- Advertisement -
एनसीसी आणि सीएए विरोधात सांगली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे.संविधान रक्षणासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांसह विविध सामाजिक संघटना व नागरिकांना सहभाग घेतला होता. यावेळी प्रकाश आंबेडकर भिडे, एकबोटेंना वाचवत आहेत, साक्ष देतामा त्यांनी या दोघांची नावं का घेतली नाहीत, असा आरोप जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांवर केला.
- Advertisement -