- Advertisement -
करोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढत चालली असताना राज्य सरकारकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जमावबंदी महाराष्ट्राभर लागू करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
- Advertisement -