- Advertisement -
देशात सध्या खासगीकरणाचे वारे वाहत आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अखत्यारितलं बंदर असलेल्या जेएनपीटीचेही खासगीकरण होणार आहे. यामुळे कामगार वर्गात खळबळ उडाली असून नोकरी गमावण्याची टांगती तलवार कामगारांच्या डोक्यावर लटकत आहे.
- Advertisement -