- Advertisement -
काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे तीव्र पडसाद मुंबईसह संपूर्ण देशात उमटले. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे देत मुंबईकरांनी निषेध व्यक्त केला.
- Advertisement -