- Advertisement -
राज ठाकरेंनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘काका पुतण्याला घाबरू लागला आहे’ अशा स्वरूपाची टीका रामदास कदम यांनी राज ठाकरेंनी लगावला होता. मात्र, त्याला प्रत्युत्तर देताना ‘पोटावर पँट घेऊन सगळं होत नाही’ असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
- Advertisement -