- Advertisement -
काळा पैसा आणून प्रत्येक सर्वसामान्यच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू असे मोदींनी सांगितले होते. तसेच गरज नसताना नोटांबदी केल्यामुळेे अनेक जण उध्वस्त झाले. मोदी यांची जी हुकूमशाही होती ती लोकांना नको होती. राज्यात शिवसेना संपवून टाकण्याची भूमिका भाजपाची होती. फक्त सगळ्या देशात जाऊन फक्त भाषण करायची. याची उत्तर जनतेने त्यांना या निकालानंतर दिली. त्यामुळे याचा भविष्यात बोध घेईल आणि भाजपा जमिनीवर येईल. आणि मित्र पक्षाला पुन्हा एकदा सन्मानाची वागणूक देईल. भाजपाला लोकांनी जमिनीवर आणलं.
- Advertisement -