शिवसेना पक्ष प्रमुख निर्णय विचारपूर्वक घेत असतात. जनता आणि महाराष्ट्राचे हित हेच त्यांच्यासाठी सर्वोच्च असते, तर महागाई विरोधात आजचा बंद असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.