- Advertisement -
हे सरकार धनिकांचे असून धनिकांनी पैसे थकवले तर त्यांच्यासाठी सरकार धावते मात्र सर्वसामान्य शेतकर्यांनी कर्ज थकवलं तर त्यांची भांडीकुंडी बाहेर काढली जातात. दारावर कर्जवसुलीची नोटीस लावली जाते, अशा भाजप पक्षाला दारात उभे करु नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
- Advertisement -