- Advertisement -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले. त्यामुळे पुढील पाच वर्ष हेच नेतृत्त्व महाराष्ट्राला लाभावं.त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना आणि भाजपने एकत्र काम करणे गरजेचे आहे असी प्रतिक्रीया सदाभाऊ खोत यांनी दिली.
- Advertisement -