- Advertisement -
शिवसेनेच्या आमदारांची आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. यावेळी लवकरात लवकर सत्ता स्थापन करुन शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, अशी इच्छा सर्व शिवसेनेच्या आमदारांनी व्यक्त केली. तसेच शिवसेनेचे आमदार जयपूरला जाणार नसून मुंबईतच थांबणार असल्याचेही आमदारांनी सांगितले.
- Advertisement -