- Advertisement -
राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा सुटत आला आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या दिशेने जोरदार हालचाली करत आहे. आज शिवसेनेचे सर्व आमदार मातोश्रीवर आले होते. तीनही पक्षांची संयुक्त बैठक आज होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभेतील १०५ आमदार असलेला सर्वात मोठा पक्ष भाजप मात्र शांत आहे. हीच शांतता आज भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर दिसून आली. याचा आढावा घेतला आहे माय महानगरच्या प्रतिनिधी भाग्यश्री भुवड यांनी…
- Advertisement -