घरव्हिडिओपालक मंत्र्यांवर बोलल्यावर जाधवांना मिळते प्रसिद्धी

पालक मंत्र्यांवर बोलल्यावर जाधवांना मिळते प्रसिद्धी

Related Story

- Advertisement -

ठाण्याच राजकारण आणि समाजकारण कांग्याव्यावर आधारित आहे, असं वाटतं का? अशी विचारणा केल्यानंतर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के म्हणालेत की, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोल्यावर प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ते एकनाथ शिंदेवर बोलतात, असा आरोप ठाणे जिल्हा मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर करण्यात आला आहे.

- Advertisement -