- Advertisement -
३० जून रोजी लॉकडाऊन संपत असून अनलॉकचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. दरम्यान मोदी सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे. ‘अनलॉक’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. अनलॉक २ मध्ये असणारी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
- Advertisement -