- Advertisement -
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आता लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतल्या स्थानकांमध्ये, वर्कशॉप्समध्ये, कारशेडमध्ये कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी सांगण्यात आलं आहे. बुधवारपासून या कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी विशेष लोकल देखील चालवण्यात येत आहेत. मात्र, या लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोशल डिस्टन्सिंगची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचं दिसून आलं आहे.
- Advertisement -