घर लेखक यां लेख

193250 लेख 524 प्रतिक्रिया

पुराचे पाणी शेतकर्‍यांचा डोळ्यात

पाऊस पुराचा फटका ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भातशेतीला बसला. पावसामुळे हजारो हेक्टर भातशेतीची रोपे पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान...
bhatsa dam

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडले

मुंबईला पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील महत्वाचे भातसा धरण सोमवारी ८० टक्के भरले. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे 0.50 अर्धा मीटरने उचलले असून पाच दरवाज्यातून...
Shahapur Ration Rice Scam

महाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ, १ कोटी ३४ लाखांचा घोटाळा!

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची भात भरडाई प्रक्रिया कशी भ्रष्टाचाराने बरबटली आहे याचा पर्दाफाश झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळेगाव येथील धनंजय राईस मिलच्या नावाने...

शहापूर एसटी डेपोला गळती

परिवहन महामंडळाच्या शहापूर एसटी डेपोतील भंगार झालेल्या बहुतांश नादुरुस्त असल्याचे समोर येत असतानाच परिवहन महामंडळाच्या नव्या अध्यायावत एसटी आगाराच्या इमारतीचे काम परिवहन बांधकाम विभागाकडून...

शहापुरात सेनेचे उमेदवार कोण बरोरा की दरोडा ?

राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाने सेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने दरोडा समर्थक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. शिवसेनेची उमेदवारी...

गळके वर्ग, जीर्ण इमारतीत शिक्षणाचे धडे

आदिवासी विकास विभागाच्या शहापूर तालुक्यातील पिवळी आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. हे बांधकाम गेली पाच वर्ष रखडून पडले आहे. आदिवासी विकास विभागाचे...

ठाण्यातील पर्यटन स्थळे ३१ जुलैपर्यंत बंद

ठाणे जिल्ह्यात धबधबे, जलाशय व धरण यासारखी पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई व रायगड यासह ठाण्याच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या...

अतिपावसामुळे माळशेजसह ‘या’ पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी!

गेल्या आठवड्याभरापासून मुंबई आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी कोसळलेल्या धोधो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील चित्र आहे. काही...

रस्ते प्रकल्पासाठी झाडांची कत्तल

एकीकडे शतकोटी वृक्ष लागवड मोहीमेत दरवर्षी लाखो नव्या वृक्षांंची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असताना दुसरीकडे विकासाच्या नावाखाली जुन्या वृक्षांची कत्तल करून या...

शहापुरात १० वर्षात ४ कोटी ९१ लाख पाण्यात

मुंबई महानगरातील लाखो रहिवाशांना पाणी पुरवठा करणार्‍या भातसा, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा या चारही धरणांशेजारी वसलेल्या दुर्गम आदिवासी गाव पाड्यात दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी...