घर लेखक यां लेख

193598 लेख 524 प्रतिक्रिया

आदिवासी मुलं शिक्षणापासून वंचित

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील आदिवासी कुटुंबांनी मोठ्या प्रमाणावर शहराकडे वीटभट्ट्यांवर रोजगारासाठी स्थलांतर केल्याचे वास्तव समोर येत आहे. या स्थलांतरामुळे आदिवासी कुटुंबातील...

शहापुरात ६३ गावे, १८५ पाडे टंचाईग्रस्त

मुंबई महानगरातील कोट्यवधी रहिवाशांना पाणीपुरवठा करणार्‍या भातसा, तानसा, वैतरणा, मध्यवैतरणा या चारही धरणांशेजारी वसलेल्या दुर्गम आदिवासी गाव पाड्यांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे...

माहुली गडाकडे जाणारा रस्ता मंजुरीनंतरही रखडला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असणार्‍या ऐतिहासिक माहुली गडाकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सहा महिन्यांपूर्वी मंजूर होऊनही या रस्त्याचे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सुरू...