Bhagyshree Bhuwad
केईएममध्ये सुरू होणार संध्याकाळची जनरल ओपीडी
पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये आता संध्याकाळीही ओपीडीतून उपचार मिळणं शक्य होणार आहे. कारण, येत्या काही काळात संध्याकाळच्या वेळेसही जनरल ओपीडी सुरू ठेवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाकडून...
एक लाख मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात
मुंबईकरांची जीवनशैली इतकी आळशी आणि अनियमित झाली आहे की आता त्यांच्या डोक्यावर अनेक आजारांचं सावट पसरलं आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या एका अहवालानुसार...
माझ्यासमोर कोणीही प्रतिस्पर्धी नाही – सदा सरवणकर
दादर-माहिम या विधानसभा मतदार संघात गेली अनेक वर्षे शिवसेनेचे वर्चस्व आहे. 2009 चा अपवाद वगळता याच मतदारसंघातून शिवसेनेची सरशी झाली आहे.2014 साली आमदार म्हणून...
उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्वाची लढाई
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्याप्रमाणे शिवसेना, भाजपची तयारी सुरू झाली झाली आहे. या दोन तुल्यबळ पक्षांच्या समोर आता तगडा उमेदवार कोणता...
बहिणीने केले भावाला यकृत दान
मुंबईतील एका बहिणीने आपल्या भावाला जीवंत ठेवण्यासाठी यकृताचा काही भाग रक्षाबंधनाची भेट म्हणून दान केला.. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये झालेल्या यकृताच्या काही भागाच्या दानामुळे...
मुंबईत ३५०० रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत
मरणानंतरही अवयवरुपी जीवंत राहण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे अवयवदान...आपल्या मरणानंतर कोणाला तरी आयुष्य नव्याने जगता यावे, यासाठी अवयवदान करणे फार महत्त्वाचे आहे. १३ ऑगस्ट...
राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये फ्लोरोसिसचे वाढते रुग्ण; सर्वाधीक रुग्ण चंद्रपूरात
अनेकदा आपण दातांच्या दुखण्याकडे किंवा दातांवर येणाऱ्या भुऱ्या आणि पांढऱ्या रंगाचे डाग दिसण्याकडे दुर्लक्ष करतो. पण, या डागांना दुर्लक्ष करणं हे धोकादायक ठरु शकतं....
हत्तीरोगाच्या रुग्णावरही उपचार शक्य; जीटी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच झाली शस्त्रक्रिया
मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलपैकी जीटी हॉस्पिटलमध्ये आता हत्तीरोगाच्या रुग्णांवरही उपचार आणि शस्त्रक्रिया करणं शक्य होणार आहे. जीटी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच हत्तीरोगाच्या एका रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन...
मुंबईकर सावधान! बदलती जीवनशैली, प्रदूषणाने कमी होतेय रोग प्रतिकारशक्ती
वातावरणातील लहानशा बदल्याने मुंबईकर आजारी पडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वांनाच बदलत्या वातावरणाचा त्रास होत आहे. कोण सर्दीने हैराण, कोण...
सुट्टीसाठी मुंबईत आलेल्या कुटुंबाने दोन्ही मुलं गमावली
मंगळवारी सकाळी ११.५० सुरू झालेलं शोधकार्य हे दुसऱ्या दिवशीही सुरू होतं. बुधवारी सकाळी ५ वाजता जवांनाना ३ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं. पण,...