Nitin Binekar

581 लेख
0 प्रतिक्रिया
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक
उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी 31 जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य...
आता राज्यात डिजिटल मतदार ओळखपत्र
राज्यातील निवडणूक विभागाकडून दरवर्षी नवमतदार नोंदणी अभियान घेतले जाते. जानेवारी २०२१मध्ये राज्यातील मतदारांची संख्या ९ कोटी ०८ लाख ३३ हजार २०३ पर्यंत पोहचली आहे....
प्रवाशांकडून टीसीला बेदम मारहाण
पश्चिम रेल्वे मार्गांवर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणारी फ्लाईंग रानी एक्स्प्रेसमध्ये दोन प्रवाशांनी रेल्वेचा टिसीला बेदम मारहान करण्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली...
मुंबईतल्या टॅक्सी चालकांची आमदारांनाही मुजोरी, स्वतंत्र टॅक्सी स्टॅण्डसाठी आमदार आक्रमक
विधिमंडळाच्या अधिवेशासाठी राज्यभरातून आमदार मुंबई आणि नागपुरात येतात. मात्र त्यांना टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा दादागिरी आणि मुजोरीचा सामना करावा लागतो. तसेच आमदारांना टॅक्सी, रिक्षा...
नगर जिल्ह्यात आगळावेगळा निसर्ग विवाह
लग्न म्हटलं की,बडेजावपणाचा सोहळा, थाटमाट आलाच. आता तर लग्न करायचं तर एखाद्या सुंदर ठिकाणी म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा सध्या फॅड आलं आहे. पण माडवेगावात...
एसटीचे चार हजार कर्मचारी वॉन्टेड
कोरोना काळात एसटी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्या असून आतापर्यंत एसटी महामंडळाचे चाक पूर्वपदावर आलेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळ आपला महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करत...
रेल्वे सारखी एसटीत शेतमाल वाहतुकीसाठी सवलत द्यावी
राज्यातील शेतकर्यांच्या शेतमालांची वाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वेने किसान रेल सुरु केली. यात शेतकर्यांना ५० टक्के सवलत देण्यात आली असल्याने राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला...
२०२२ मध्ये कोकणात जा सुसाट…
कोकणात जाणार्या नागरिकांना आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे कोकणातील नागरिकांना मोठा...
विर्दभातील हुडहुडी संपतेय…
विर्दभातील थंडी पुर्वी सारखी राहिलेली नाहीत. 20 वर्षांपुर्वी विर्दभातील थंडी बहुचर्चित राहायची. मात्र आता विर्दभातील थंडीवर चर्चाचं होत नाही. त्यामागचे कारणही तसच आहे बदलत्या...
कोरोनाने सगळ्यांना बुडवले, पण तळीरामांनी राज्याला तारले !
कोरोना काळात सर्वच उद्योग व्यवसायाला बंद असल्यामुळे राज्य सरकारचा महसूला मोठी तुट पडली होती. मात्र राज्यातील तळीरामने ही तुट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारला मोठा...
- Advertisement -