घर लेखक यां लेख Nityanand Bhise

Nityanand Bhise

Nityanand Bhise
88 लेख 0 प्रतिक्रिया
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.

भारतीय इतिहासातील काळा दिवस

आणीबाणी हा भारताच्या इतिहासामधील १९७५ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळा इतिहास होता. या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण...

भारतीय सैन्य जिंकलेच!

वर्ष 1962 च्या युद्धातही चीनने रात्रीच्या अंधारात येऊन बेसावध भारतीय जवानांवर हल्ला केला होता आणि आताही असाच हल्ला केला आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे...

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया करोनाबाधित

आम आदमी पक्षाचे पहिल्या फळीतील नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत....

स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते

चित्तरंजन दास यांचा जन्म १६ जून १९२५ रोजी झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या...

करोना आणि मुंबईचे अस्तित्व

मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख, महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर...

करोनाच्या धास्तीने सुरक्षेचा अतिरेक नको

‘तुम्ही घरातून बाहेर इतरत्र राहायला जात आहात, लक्षात घ्या, जोवर संपूर्ण लॉकडाऊन संपत नाही, सगळे व्यवहार सुरळीत होत नाही तोवर यायचे नाही’, अशी दमदाटी...

भारतासाठी नवे क्षितिज

चीन जगाचे ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ असले तरीही, आगामी काळात विकसित राष्ट्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या चीनबाबत आपले धोरण ठरवताना निश्चितच फेरविचार करणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे....

भारतीय सैन्याची दुहेरी कसरत

१ जानेवारीला जम्मू काश्मीरमधील नौगम सेक्टरमधील ताबारेषेवर सीमा कृती पथकाने (बॅट) दहशतवाद्यांचा हल्ला करण्याचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी झालेल्या चकमकीत दोन घुसखोर...

करोना, भारत आणि जग

भारत करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. दोन दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडने आल्प्स् पर्वतरांगांमधील १४ हजार फूट उंच पर्वतावर लेझर...

सावधान… आर्थिक विषाणू येतोय !

‘करोना’मुळे अख्ख्या जगाचा व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेनेही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जगातला कोणताही देश यातून सुटणार नाही, आजच्या...