घर लेखक यां लेख

193790 लेख 524 प्रतिक्रिया

मया पातळ करु नकोस…!

जळत्या घरातून उड्या मारलेल्या पिलावळींना आता उरलं नाही देणं-घेणं, आपल्या डोक्यावरचे छत अन् पायातलं बळ कोणामुळे आलं याचं...गावांशी आणि गावातल्या आपल्या माणसांशी नाळ तोडताना...

शेती महासत्ता… एक दिव्यास्वप्न !

नव्वदच्या दशकापासून सुरू झालेल्या माहिती-तंत्रज्ञानच्या क्रांतीमुळे जग ‘ग्लोबल’ होण्याची प्रक्रिया गतिमान होती, यापासून अंग झटकायला कोणत्याही घटकाला ‘अवकाश’ मिळाला नाही. अर्थातच या ‘मुक्त’ अर्थव्यवस्थेच्या...

उपेक्षांचा प्रदेश : मराठवाडा

परवा सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. जुलमी राजवटीचा अंत व या भूप्रदेशातील माणसांच्या इच्छा,आकांक्षा व स्वप्नांची ‘नवी पहाट’ घेऊन आलेला हा दिवस....

पुन्हा ‘नभा’च्या उदास कडा..!!

ऐन हंगामात दाटून आलेलं ‘आभाळ’ एकदाचं महिनाभर पांगल की पोटात गोळा येतो.‘हंगाम’ वांझ निघाला तर...या विचारानेच पोटात धस्सऽऽ होतं. उठता बसता ‘आभाळ’ न्याहाळणार्‍या माणसाला...

स्वातंत्र्याचे मोल…!

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे आपण जातो आहोत. ही अनन्यसाधारण घटना. परंतु या घटनेचे ‘मोल’ स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या व शाळेत गोळ्या, बिस्कीट मिळतात म्हणून स्वातंत्र्य दिनी...

श्रावण मनातला

शहरात आल्यापासून श्रावण आल्याची कल्पना एक तर माध्यमातून येणार्‍या श्रावणी सोमवारच्या मंदिरातील गर्दीच्या बातम्या आणि अगदी अलीकडे समाजमाध्यमातून येणार्‍या श्रावणमास आरंभाच्या शुभेच्छा वगैरे असल्या...

बखाड

‘मिरुग’ साधला की लगभग सुरु होते. गावं हलायला लागतात. घरादारांना जाडजाडू कुलपं लागून शिवारभर पाखरांसारखी माणसं चमकू लागतात.पहिल्याच पावसाने वाहत्या वार्‍याच्या पाठीवर मातीचा गंध...

संवेदनांचा ‘मृत्यू’ होतो तेव्हा..!!

गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना व दिवसागणिक आपल्या जीवनाचा ‘अंत’ करीत जाणारे शेतकरी पाहता या मुलखात ‘मरण किती स्वस्त झाले’ याची सहज प्रचिती येते....

हम सब एक है…?

भारतीय समाजव्यवस्थेत व्यक्तींचे सार्वजनिक वर्तन, व्यवहार अतिरेकी धर्मांध, जात्यांध होणे हे समाज विघटनाकडे जात असल्याचे लक्षण आहे. कारण ‘बहुसांस्कृतिकता’ हे भारतीय समाजाचे अभिन्न अंग...

सामूहिक विवाह : लोकचळवळ व्हावी

शेतकर्‍यांच्या मुलींच्या आत्महत्येचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेली शीतल वायाळची आत्महत्या महाराष्ट्रभर चर्चेत असतानाच त्याच दरम्यान बीड जिल्ह्यातील सलग दोन आत्महत्यांनी...