घर लेखक यां लेख

193756 लेख 524 प्रतिक्रिया

सारेच दीप मंदावले आता..!!

नव्वदच्या दशकांपर्यंत किमान पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळी जिवंत होत्या, समाजाच्या वैचारिक भरणपोषणात त्यांचे काही योगदान असे. आता सारेच दीप मंदावले. दोन दशकांपासून भांडवलशाहीच्या हातात घालून...

‘सत्ता’ डोक्यात शिरते तेव्हा…!

कधी काळी सत्ता मायबाप वाटायची जनतेला. सत्ता म्हणजे लोककल्याणाचा मार्ग, समाज उद्धाराचे साधन, प्रगतीचे पंख वगैरे वगैरे...असा समज माणसांचा. पूर्वी बहुजन हिताय, बहुजन सुखाय!...

‘न-नैतिक जमात’

आमचे नैतिक असणे म्हणजे काय? आमचे न-नैतिक असणे म्हणजे काय? हा विचार दुसर्‍या कोणी समजावून सांगण्याची गरज वाटत नाही. फक्त प्रत्येकाने स्वतःच्या आत डोकावले...

‘आस्थेचा परीघ’

खरं तर स्वातंत्र्यानंतर शिकलेल्या पहिल्या, दुसर्‍या पिढीने गाव सोडल्यानंतरही बर्‍यापैकी सांभाळला होता समतोल. अठरा विश्व दारिद्य्रात खितपत पडलेल्या समाजाप्रतीची ‘करुणा’ किमान जपली होती काळजाच्या...

‘सरंजामी छावण्या’

लोकशाही व्यवस्थेत ‘लोक’ हे सर्वोच्च असतात याचा विसर पडून लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सनदी नोकर आणि लोकप्रतिनिधी जनतेला आज ‘मालक’ वाटू लागले. हा आंग्ल संस्कृतीचाच...

’व्याख्यानांची दुकानदारी’

स्वातंत्र्यानंतर समाज शिकला, प्रगती झाली. प्रबोधन युगाने दिलेल्या वैचारिक परंपरा पोटात घेऊन नव्या काळावर इथली माणसं स्वार झाली. खरं तर समाजाच्या उत्थानासाठी अहोरात्र संघर्षाचे...

आम्ही देणं लागतो…!

आज मात्र आबाराव धाय मोकलून मोकळं होऊ पाहत होता. पण सांगावं कसं अन् कुणाला. अवघड जाग्यावरचं दुखणं. वर पाहता लोक येता-जाता बोलायचे ‘आबारावला आता...

ग्लोबल गावकूस

नव्या काळाचा नवा बदल स्वीकारुन गावं ’ऑनलाईन’ झाली. सर्व सरकारी योजना ऑनलाईन,सातबारा,पंचनामे,हमीभाव,बँका,आधार,कर्जमाफी,स्वस्त धान्य वैगरे सर्व काही ’ऑनलाईन’ झाल्यामुळे लोकांना आजकाल आपले ’गाव’कसे ’ग्लोबल’ झाल्यासारखे वाटते.भले...

पुन्हा नवी चाल कर…!

याचे कारण ही तसेच ’बापा’ तुला स्वातंत्र्यानंतर होता आले नाही मतपेटीत बंदिस्त ’शेतकरी’ म्हणून.तू ओळखलं नाही तुझे फक्त ’कुणबी’ असण्याचे महत्व. तुला ठरवता आला...

‘…पोकळ अवकाश’

मूलतः मध्यममार्गी, मध्यमवर्गीय होण्याकडे आमच्या समाजाचा कल अधिक म्हणून चौकटीतले कुटुंब आणि कुटुंबांच्या पलिकडे समाजात हस्तक्षेप न करणारे लोक आमच्याकडे आदर्श मानले गेले. या...