193279 लेख
524 प्रतिक्रिया
‘नाही रे’ चा सच्चा आवाज लोपला!
‘अधांतर’, हे नाटक आल्यानंतर नाट्यसृष्टी विचारात पडली. तेंडुलकरांनंतर वास्तवाला विविध अंगांनी इतकं प्रामाणिकपणे दाखवायची सवय मधल्या काळात रंगभूमीला नव्हती. सामान्यांच्या जगण्याचा संदर्भ घेऊन लिहिल्या...