घर लेखक यां लेख Jyoti Khot

Jyoti Khot

30 लेख 0 प्रतिक्रिया

Raksha Bhandhan: मराठी सिनेसृष्टीतील वैयक्तिक आयुष्यातले खरे ‘सेलिब्रिटी भावंडं’

आपण ज्या कलाकारांना अनेकदा वेगवेगळ्या मालिका किंवा चित्रपटामधून पाहतच असतो. मात्र काही कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यात खरे बहिण-भाऊ सुध्दा आहेत, जे खुप कमी जणांना...

बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याची स्टार प्लसच्या ‘चिकू की मम्मी दूर की’ मालिकेत एंट्री

स्टार प्लसचा आगामी शो 'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेचा आकर्षित प्रोमो सोशल मीडियावर प्रर्दशित झाला आहे. यासोबतच आई मुलीच्या नात्याची सुंदर गोष्ट...

Narali purnima special recipe: नारळी पौर्णिमेसाठी नारळी भाताची स्पेशल रेसिपी

श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागला की, दोन महिने बंद असलेला मच्छिमारांचा व्यवसाय पुन्हा सुरू होतो. नारळी पोर्णिमेला कोळी बांधव परंपरेनुसार समुद्राला नारळ अर्पण...

भारतातल्या या गावात कोरोना कधीच येणार नाही

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हात एक असं गुप्त गाव आहे, जिथे आजपर्यंत कधी सूर्याची किरणं पोहचली नाही. ना आतापर्यंत तिथे एकही कोरोनाचं रुग्ण आढळलं. छिंदवाडा...

‘या’ पोस्टमुळे अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या विळख्यात

छोट्या पडद्यावरीव अभिनेत्री श्वेता तिवारी (shweta tiwari) सोशल मिडीयावर तिच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण आता श्वेता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी...

सिगारेटच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी ही घ्या काळजी

धुम्रपानाची सवय कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी हानिकारक आहे. आणि आजकालची तरूण पिढी देखील धुम्रपानाच्या विळख्यात ओढली जातेय. एकदा धु्म्रपानाची सवय लागली की ते व्यसन बनतं....

‘२०० हल्ला हो’ नंतर रिंकू राजगुरू दिसणार नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात

२०१६ मध्ये प्रर्दशित झालेल्या सैराटच्या यशा नंतर आणि अफाट प्रसिध्दी नंतर रिंकु राजगुरूने मागे वळून पाहिलेच नाही. रिंकूचे 'आर्ची' हे पात्र अजरामर झाले. त्यानंतर...

राशीनुसार करा रक्षाबंधन, भावाला होईल लाभ

श्रावण महिन्याची पौर्णिमा राखी पौर्णिमा या नावाने साजरी केली जाते. बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण अर्थातच रक्षाबंधन, यंदा २२ ऑगस्ट रोजी येत आहे. भाऊ...

भुज हल्ल्यात भारताच्या स्वाभिमानासाठी लढणारा मराठमोळा रियल हिरो आहे तरी कोण?

३ डिसेंबर १९७१ काळात पाकिस्तानी एयरफोर्सकडून ऑपरेशन 'चंगेज खानची' सुरुवात झाली. भारतीय वायुसेनेच्या ११ एयरफील्डवर पाकिस्तानने बॉम्बहल्ला करायली सुरुवात केली. काश्मीर,अमृतसर,अंबाला, जोधपुर, जैसलमेर,पठाणकोट आणि भुज...

मीराबाई चानूचं माधुरी दीक्षितला भेटण्याचे स्वप्न झाले पूर्ण,भावूक होऊन म्हणाली…

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचं सर्वत्र कौतुक होतंय. तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशात ती प्रसिध्द झाली आहे. मीराबाईची लहानपणापासूनची अनेक...