Kiran Kawade
269 लेख
0 प्रतिक्रिया
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
जिल्हा निर्मितीची अव्यवहार्य खिरापत !
मालेगाव जिल्हा निर्मितीविषयी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणांचा पाऊस पाडला. आपल्या हाती जादूची कांडी आल्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे घोषणा करत...
मविप्र राजकारणात पवारांची ‘पॉवर’ कुणाला?
नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचे वातावरण तापत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शुक्रवार (दि. २९) आणि शनिवारी (दि. ३०) नाशिकमध्ये...
नगराध्यक्ष, सरपंच निवड अन् शेतकर्यांना मतदानाचा अधिकार !
राज्यात ३५७ बाजार समित्या आहेत. २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समितीच्या पारंपरिक पध्दतीने होणार्या निवडणुकीला पहिल्यांदा छेद दिला. कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना बाजार समितीच्या...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये बॅनर
राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ नाशिकच्या शिवसैनिकांनी पंचवटीत फलक लावले आहेत....
‘एमपीएससी’ची मर्यादा रद्द झाली आता गुणवत्तेची ‘परीक्षा’
केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा करताच देशभरात आगडोंब उसळेलला असताना महाराष्ट्र सरकारने लागलीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेला बसण्याची मर्यादा काढून घेतली. ‘यूपीएससी’च्या...
‘एमपीएससी’ची मर्यादा झाली रद्द, आता गुणवत्तेची ‘परीक्षा’
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी दरवर्षी वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेते व निकाल प्रसिध्द करते. लॉकडाऊनच्या काळातही यूपीएससीने परीक्षा घेतली. त्यामुळे यूपीएससी हे एक वर्ष आगोदर...
तेच आंदोलन, तीच परिषद अन् शेतकर्यांचे प्रश्नही तेच!
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशात शेतीशी निगडीत तीन महत्वाच्या घटना घडल्या. त्यातील पहिली म्हणजे केंद्र सरकारने मजूर केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत देशव्यापी...
तेच आंदोलन, तीच परिषद अन् शेतकर्यांचे प्रश्नही तेच!
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशात शेतीशी निगडित तीन महत्वाच्या घटना घडल्या. त्यातील पहिली म्हणजे केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत देशव्यापी...
‘नाफेड’मार्फत यंदा सव्वादोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी
कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणी सापडलेला असला तरी केंद्र सरकारने निर्यात सुरु ठेवली आहे. यंदा नाफेड’च्या माध्यमातून सव्वादोन लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी केली...
राजकीय ‘भोंग्यां’पेक्षा ऊस, कांदा उत्पादकांचा आवाज ऐका
शेतकर्यांनी एकतर राजकारणात पडू नये किंवा राजकीय व्यक्तींकडून कुठल्याच अपेक्षा ठेवू नयेत, असाच शेतकरी स्वाभिमानाने जगू शकतो. शेतीविषयक धोरण निश्चित नसल्याने राज्यातील ऊस आणि...