Kiran Kawade
269 लेख
0 प्रतिक्रिया
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
जिल्हा परिषदेचा शुक्रवारी मार्चएण्ड!
नाशिक : आर्थिक वर्षातील शेवटच्या म्हणजेच मार्च महिन्यात कामांची अंतिम बिले मंजूर करुन कोट्यावधी रुपये खर्च करण्याची पंरपरा यंदा करोनामुळे खंडीत झाली आहे. कोणत्याही...
करोनामुळे कोट्यावधींच्या द्राक्षबागा धोक्यात
नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष निर्यातदार शेतकर्यांच्या शेतातून माल खरेदी करत नसल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हातील द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले असून,...
गुजरात लगतच्या सीमा बंदीस्त
नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशसानासोबतच जिल्हा परिषदेनी तातडीच्या उपाययोजना सुरु केल्या असून, जिल्ह्यातील गुजरात लगतच्या सीमा सील केल्या आहेत. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, मालेगाव...
जिल्हा परिषदेत संशयीतांचा वावर?
नाशिक : आर्थिक वर्ष संपण्यावर असताना प्रत्येक ठेकेदाराला त्याचे बील काढण्याची घाई झाली आहे. चांदवड तालुक्यातील एका अंगणवाडीचे बील मंजूर करण्यासाठी पुण्याहून प्रवास करुन...
दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका घरी तपासणार
नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना तपासण्यासाठी घरी मिळणार आहेत. उत्तरपत्रिकांची योग्य...
Coronavirus : फेसबुकने जारी केला ‘Alert’
जगभरातले लोकप्रिय सोशल मिडियाचे प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकनेही करोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी एलर्ट जारी केला आहे. करोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी काय करता येईल यासाठीचा हा...
मोबाईलवर खेळणारी महिला सभापतींना म्हणते तुम्ही कोण?
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांनी गुरूवारी (दि.13) अचानक आरोग्य विभागाला भेट दिली असता, कर्मचार्यांनी त्यांनाही ओळखले नाही. मोबाईलवर खेळत असलेल्या एका महिलेनी...
’नामको’च्या सभासदांना 7.5 कोटींचा लाभांश
औद्योगिक क्षेत्रातील नामांकित नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह (नामको) बँकेवरील निर्बंध ’आरबीआय’ने हटवल्यामुळे बँकेच्या एक लाख 80 हजार सभासदांना 15 टक्के लाभांश दिला जाणार आहे. ठेवींच्या...
शेतीनिष्ठ पुरस्कार तीन वर्षांपासून रखडले
कृषी विभागातर्फे निवडण्यात आलेल्या शेतकर्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार दिला जातो. आदिवासी व बिगर आदिवासी भागात नाविण्यपूर्ण शेती प्रयोग राबवणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून या...
केंद्र सरकारचे महाराष्ट्राच्या कांद्याकडे दुर्लक्ष
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांडवड, निफाड, येवला, नांदगाव, देवळा या तालुक्यांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. बाजारात कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे भाव पंधराशे रुपये...