Kiran Kawade
269 लेख
0 प्रतिक्रिया
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
ऊस, कांदा उत्पादकांच्या व्यथांचा भोंगा कधी वाजणार !
शेतकर्यांनी एकतर राजकारणात पडू नये किंवा राजकीय व्यक्तींकडून कुठल्याच अपेक्षा ठेवू नयेत, असाच शेतकरी स्वाभिमानाने जगू शकतो. शेतीविषयक धोरण निश्चित नसल्याने राज्यातील ऊस आणि...
नेत्यांनी घोटला ओबीसी आरक्षणाचा गळा!
राज्यात सध्या दोनच गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे, त्यातील पहिली म्हणजे आरआरआर हा चित्रपट आणि दुसरे म्हणजे केंद्रीय मंत्री राणे, राणा दाम्पत्य आणि राज ठाकरे...
राजकीय विचारांची लढाई विद्यापीठांच्या दारात
महाविकास आघाडी सरकारचा राज्यात उदय झाल्यापासून सत्ताधार्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधकांनी सोडलेली नाही. विचारांची लढाई विचारांनीच जिंकावी, असे आपल्याकडे म्हटले जात असले तरी...
राजकीय विचारांची लढाई विद्यापीठांच्या दारात
महाविकास आघाडी सरकारचा राज्यात उदय झाल्यापासून सत्ताधार्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधकांनी सोडलेली नाही. विचारांची लढाई विचारांनीच जिंकावी, असे आपल्याकडे म्हटले जात असले तरी...
शिवसेना नेते संजय राऊत उद्या नाशिकमध्ये
शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवार (दि.15) पासून दोन दिवस नाशिक दौर्यावर येत आहेत. शिवसेनेच्या कोअर कमिटीची बैठक घेणार असून, नंतर ते फाळके...
मुक्त विद्यापीठास ‘नॅक’चे ‘ए’ नामांकन
नाशिक : ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास ‘नॅक’तर्फे ‘ए’ नामांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठास हा बहुमान मिळाला असून ‘नॅक’ समितीने विद्यापीठास...
बोहारणीच्या अर्थशास्त्राला महागाईची झळ
गावात येऊन आपला छोटासा व्यावसाय चालवणारी बोहारिण फक्त पैशांसाठीच काम करत नसे. तर तिला गावातच जेवणही मिळत होते आणि धान्यही. त्यामुळे तिच्या व्यावसायातून संपूर्ण...
पाण्यासाठी 35 फुट खोल विहरीत महिलांची जीवघेणी कसरत
नाशिक । त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादरवाजा मेट येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी 35 फुट खोल विहिरीत उतरुन जीवघेणी कसरत करावी लागत आहे. हाताला लागलेले पाणी कितीही...
‘एमपीएससी’ची टीईटी व्हायला नको!
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात ‘एमपीएससी’ने 2019 मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच काही परीक्षार्थींनी आनंदोत्सव साजरा केला.याचा अर्थ त्यांना...
लेखी परीक्षा हवीच, पण मानसिक तणाव नको !
येत्या 4 मार्चपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्यादृष्टीने विद्यार्थी अभ्यास करत आहेत. विद्यार्थ्यांवर केवळ बोर्डाच्या परीक्षेचा भार नसून यानंतर होणार्या वैद्यकीय, अभियांत्रिकी,...