Rajesh Kochrekar
68 लेख
0 प्रतिक्रिया
नेतृत्व देवेंद्रजींचं, राजकीय पितृत्व पवार साहेबांचं – चित्रा वाघ
माझ्या जन्मदात्यामुळे मला जन्म मिळाला असला, तरी माझा राजकीय बाप म्हणून मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार यांनाच मानणार आहे. कारण त्यांनी जे शिकवलं...
बाबांचा संयम, आजी-आईचे संस्कार हाच माझा मंत्र – आदिती तटकरे
बाबांनी मला संयम आणि शिस्तीचे धडे दिले तर आजीने आणि आईने मला संस्कार आणि कौटुंबिक मूल्यं शिकवली. त्यामुळेच डोकं खांद्यावर ठेवून थोडेफार काम करणे...
भातुकलीच्या खेळापासूनच मला डॉक्टर व्हायचं होतं! – डॉ. रागिणी पारेख
लहानपणी भातुकलीच्या खेळातही मला डॉक्टरच व्हायला आवडायचं. मोठं झाल्यावरही डॉक्टर शिवाय दुसरं काहीच व्हायचं नाही याची खूणगाठ मी काहीच कळत नसतानाच बांधली होती. त्यामुळेच...
शिवसेना हाच आमचा डीएनए – महापौर किशोरी पेडणेकर
शिवसेना हाच आमचा डीएनए आहे. कौटुंबिक पातळीवर चालणारा हा जगातील बहुधा एकमेव पक्ष असावा. त्यामुळे ‘मातोश्री’चा आदेश हाच आमच्यासाठी शेवटचा शब्द आहे. याच आदेशानुसार...
सत्तेचं ठीक आहे, पण पक्षाचं काय?
आज घटस्थापना झालेली आहे. नऊ दिवसांनी दसरा आहे. त्यादिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा असतो. या मेळाव्याच्या बाबतीत कोविडमुळे अद्याप शिवसेनेने ठोस निर्णय घेतलेला नाही. उद्धव...
पक्षीय भूकंपाचे हादरे शिवसेना पक्षप्रमुख ठाकरेंच्या खुर्चीलाही…
गेल्या चार वर्षांत मातोश्रीच्या दरबारात आणि दोन वर्षे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात विलक्षण वजन वाढलेल्या शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीच्या अनधिकृत बंगल्याबाबत किरीट...
जितेगा वही सिकंदर!
क्रिकेट आणि राजकारण याच्यात साम्य आहे का? तर त्याचे उत्तर होय असंही देता येईल आणि नाही असंही देता येईल. याचं कारण क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’...
चला कोकणी माणसाला गंडवुया…
कोकणी माणूस देवभोळा असतो तितकाच तो ज्याच्यावर जीव टाकेल त्यासाठी जीव द्यायलाही तयार होतो. बहुदा याच गुणांमुळे त्याला आपल्या मोहपाशात अडकवण्यासाठी राजकीय पक्षांची स्पर्धा...
राणे कोचिंग क्लासेस
कोरोनामुळे सध्या राज्यातल्या शाळा बंद आहेत. त्या बंद असल्या तरी ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरूच आहेत. शाळा ऑनलाईन सुरू असल्यामुळेच कोचिंग क्लासेस ही ऑनलाईनच सुरू...
ठाकरे सरकारचा प्रवेश गोंधळ!
राज्यातील ठाकरे सरकारच्या विविध निर्णयांमुळे विद्यार्थी असो, नोकरदार असो किंवा शेतकरी, सामान्य नागरिक या प्रत्येकाला आपल्या इच्छित स्थळी पोचण्यासाठी प्रवेशाच्या गोंधळाचा सामना करावाच लागणार...