191581 लेख
524 प्रतिक्रिया
गणपती गौरी अन, खान्देशातील भालदेव
आपल्या देशाचं प्रतिकात्मक रुप हे सण-उत्सव आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरामधून दिसत असतं. याच परंपरा खर्या अर्थाने आपल्या देशाची सांस्कृतिक ओळख जपून आहेत. आपल्या...
श्रावणातली ब्रह्मगिरी फेरी
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्तिनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची...
एकदा तरी वारी अनुभवावी
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारातूनच वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे....
अहिराणी संस्कृती
मराठीच्या बोलीभाषांपैकी प्रमुख एक असलेली बोलीभाषा म्हणजे अहिराणी. मात्र, या अहिराणी भाषेलादेखील एक मोठी प्राचीन परंपरा आणि इतिहास आहे. म्हणूनच अहिराणी हीदेखील एक स्वतंत्र...
तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर
संपूर्ण महाराष्ट्राला लोककलावंत म्हणून परिचित असलेलं नाव म्हणजे कांताबाई सातारकर. तमाशाचा विषय निघाला की, कांताबाई सातारकर हे नाव आपसूकच सर्वांच्या तोंडी येत. ग्रामीण भागापासून...
खान्देशातली आखाजी
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा काही भाग सोडला तर उर्वरित उत्तर महाराष्ट्र खान्देश म्हणून ओळखला जातो. या खान्देशानेदेखील आपलं वेगळेपण आपली अहिराणी बोली, चालीरीती यामाध्यमातून...
रमजान पर्व
भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. विविधतेतून एकता दाखवणारा आपला देश सर्व जात, धर्म, पंथीयांना आपलंस करतो. प्रत्येक धर्मियांचे सण उत्सव...
सातपुड्यातील राजवाडी होळी
तापी आणि नर्मदेच्या कुशीत उभ्या ठाकलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेला लागून असलेले उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखले जाणारे नंदुरबार....
जागरण – गोंधळ
जागरण
जागरणाचा शब्दशः अर्थ घेतला तर रात्रभर जागून काढणे किंवा जागरण करणे असा होतो. मात्र, देवाला जागृत करण्यासाठी जागरण केलं जातं. प्रत्येक घराण्याला एक कुळधर्म,...
कर्तृत्वावर विश्वास ठेवणार्या सुरेखाताई सावंत
वयाच्या साधारण सोळा-सतराव्या वर्षी नामपूर येथील प्रगतिशील शेतकरी कुटुंबातील सुरेश सावंत यांच्याशी 1982 मध्ये सुरेखाताई यांचा विवाह झाला. यानंतर त्यांना दोन मुली व दोन...