Manoj Joshi

593 लेख
0 प्रतिक्रिया
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
मोडलेला कणा अन् विकलेला खांदा!
काश्मीरमधील अनंतनग जिल्ह्याच्या गडोले जंगल परिसरात अतिरेकी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर भारतीय लष्कर आणि पोलिसांनी मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी संयुक्त ऑपरेशन हाती घेतले....
चंद्रावर पोहोचलेल्या भारतीयांची ‘विवस्त्र’ होणारी माणुसकी!
गेल्या महिन्यात न भूतो न भविष्यती असा पराक्रम भारताने घडविला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्यात इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश आले. अशी...
लाठीमार हेच कारण… तीन मोठ्या घटनांमुळे तीन पक्षांचे सरकार अडचणीत येण्याची चिन्हे
मुंबई : जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. त्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याला...
‘सोशल’च्या जंजाळात हरवत चाललेला सोशिकपणा!
अलीकडेच मुंबईच्या सायन रेल्वेस्थानकात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला जीव गमवावा लागला. काही दोन-तीन अपवाद सोडले, तर मुंबईतील रेल्वेस्थानके कायम गजबजलेली असतात. संध्याकाळी तर ती...
राहुल गांधींसमोर ‘इंडिया’ला जोडून ठेवण्याचे आव्हान!
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, पण तो केवळ निसर्गालाच लागू नाही, या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीवाला आणि त्याच्या कार्यालाही लागू होतो. अगदी राजकारणालासुद्धा! सध्या तर...
सोशल मीडिया म्हणजे खुळ्याच्या हातातील कोलीत!
गेल्या अडीच महिन्यांत दोन धक्कादायक घटना घडल्या. एक घटना माणुसकीचे दर्शन घडविणारी होती, तर दुसरी मानवतेला कलंक फासणारी! दोन्ही घटनांचे व्हिडीओ व्हायरल झाले अन्...
मतदारांचे वस्त्रहरण होताना विचारवंत गांधारी झालेत का?
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या वाक्पटूतेचा प्रत्यय जाहीरसभा, कार्यक्रमांबरोबरच संसदेतही अनेकवेळा आला आहे. मध्यंतरी त्यांचा 1997 सालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. भारतातील...
मोदीविरोधकांनी ‘हात’ हातात तर घेतले, पण…
देशात पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीला अजून साधारणपणे 10-11 महिने असले तरी, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. गेली 9 वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय...
ठाकरे गटातील महिलाशक्ती क्षीण, केवळ सुषमा अंधारे प्रकाशझोतात
मुंबई : राज्य मंत्रिमंडळात एकही महिला नसल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार टीका करण्यात येते....
‘Live with’ की ‘Leave it’? वेळीच निर्णय हवा
मनोज जोशी
प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर दोघांनीही सावधान असले पाहिजे. काही कारणास्तव वितुष्ट आले तरी, पहिल्यांदा सामंजस्याचा प्रयत्न करावा. तडा गेलेल्या काचेच्या भांड्यातून भले पाणी पिता...
- Advertisement -