घर लेखक यां लेख Nilesh Ahire

Nilesh Ahire

44 लेख 0 प्रतिक्रिया

जी-२० परिषद म्हणजे नेमके काय रे भाऊ?

जी-२० बैठकीच्या निमित्ताने मुंबापुरी सजली आहे. दक्षिण मुंबईत गेल्यास आपल्याला बस स्टॉप, झाडांचे कठडे, रेलिंग्ज, उड्डाणपूल अशा विविध ठिकाणी जी-२० बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेल्या...

राज्यात निवडणुकांचं नाही, तर गोंधळाचं वातावरण!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच गोरेगावच्या नेस्को ग्राऊंडवर आपल्या पक्षातील गट अध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका...

मुंबईतील पुलांची कामे टोलवाटोलवी आणि संथगतीच्या विळख्यात !

अवघ्या काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मोरबी शहरात एक हृदयद्रावक दुर्घटना घडली होती. येथील माच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून त्यात १३० हून अधिकजण दगावले होते. साधारण...

मुंबई महापालिका व्यवहारांच्या कॅग चौकशीतून ठाकरेंची कोंडी!

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने मुंबई महापालिकेच्या मागील २ वर्षांतील आर्थिक व्यवहारांची चौकशी होईल, अशी व्यवस्था करून उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची खेळी...

वाहनांमधील सीट बेल्टची सक्ती वसुलीचे टार्गेट ठरू नये!

काही दिवसांपूर्वी राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील दोन हाय प्रोफाईल व्यक्तींचे वाहन अपघातात एकामागोमाग निधन झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकार वाढत्या रस्ते अपघातांविषयी खूपच गंभीर...

गोव्याची दारू महाराष्ट्रात आणायची चोरी!

आपल्याकडं मित्रमंडळींना पार्टी देण्यासाठी बाटली आणायची म्हटलं तर खिशाला खार लागलीच म्हणून समजा. अशा वेळेला यार आपण आता गोव्यात पाहिजे होतो, असे उदगार अलगद...

प्रवाशांना खड्ड्यात घालणार्‍या रस्त्यांवर टोलवसुली कशासाठी?

पावसाळा सुरू झाल्यापासून राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सप्टेंबर महिना सरत आला, तरी त्यात काडीमात्रही फरक पडलेला नाही. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा...

ना शिवाजी पार्क, ना बीकेसी; शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को संकुलात?

मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदाना (शिवाजी पार्क)वर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जावर निर्णय घेण्यास मुंबई महापालिकेकडून निव्वळ...

उधळलेल्या भाजपला राज-शिंदेंकडून मराठी अस्मितेची वेसण!

गणेशोत्सवाचं निमित्त साधून मुंबईत आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरलाय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती करणं हा अमित शहा यांच्या...

एसी लोकलच्या मार्गावर वर्गसंघर्षाचा खडखडाट!

मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रपिता गांधी होण्यासाठी जी घटना कारणीभूत ठरली ती सर्वांनाच ठाउक आहे. पेशाने नामवंत बॅरिस्टर असलेल्या मोहनदास गांधींना भारतापासून शेकडो मैल दूर...

POPULAR POSTS