Pravin Puro

139 लेख
0 प्रतिक्रिया
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी जाधव निलंबित
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ त्यांचा काहीही संबंध नसताना श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी भुजबळ यांना उद्देशून शिवीगाळ केल्याचे प्रकरण बुधवारी विधानसभेत गाजले. आमदार...
राजे रजेवर! ‘महानगर’च्या वृत्तामुळे विधान भवनात खळबळ
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘गायब’ असलेले वन आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम दै.‘आपलं महानगर’मधील वृत्तामुळे मंगळवारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी तातडीने स्वतःच्या...
मंत्री राजे आत्राम दाखवा आणि बक्षीस मिळवा!
नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यभरातील आमदार त्यांच्या त्यांच्या मतदार संघातील जनतेचे प्रश्न घेऊन येत असतात. जनतेच्या प्रश्नांना थेट न्याय मिळेल, असे...
नागपुरातील पावसामुळे राज्यावर वीजसंकट
सावधान! राज्यावर विजेच्या तुटवड्याचे संकट कोसळण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात गेल्या आठवड्यात प्रचंड पाऊस पडला. त्या पावसामुळे केवळ अधिवेशनाच्या कामकाजाचा खोळंबा केला अशातला भाग...
भाजप आमदार बंब खोट्या तक्रारी करून करतात कमाई
गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात ते ब्लॅकमेल करत असल्याच्या तक्रारी थेट पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आल्या आहेत. माहितीच्या...
एलईडी मासेमारीमुळे अरबी समुद्रातील माशांचा समूळ नाश!
विविध प्रकारच्या मासळीने समृध्द असलेला अरबी समुद्र ओस पडत चालला आहे. पारंपरिक मासेमारीच्या पद्धती बाजूला ठेवून एलईडी वीज प्रवाहाच्या अत्याधुनिक मासेमारीच्या प्रकाराचा मोठ्या प्रमाणावर...
राज्याला कुपोषणाचा विळखा; वर्षभरात 26 हजार बालकांचा मृत्यू
राज्याला पडलेला कुपोषणाचा विळखा अजूनही सुटलेला नाही. मेळघाट आणि नंदुरबार या आदिवासीबहुल भागांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेच, मात्र त्यामध्ये आता मुंबई, नागपूर, पुणे...
डीपीडीमुळे बंदर क्षेत्रात बेरोजगारीचे संकट!
केंद्र सरकारने अंगिकारलेल्या ‘डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी’ (डीपीडी) धोरणामुळे मुंबई परिसरातील सुमारे ३७ हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. या धोरणाची जसजशी अंमलबजावणी होते आहे, तसे...
शिवसेनेचे आमदार १० कोटींच्या प्रतिक्षेत
मुख्यमंत्र्यांकडून सतत सावत्र वागणूक दिली जात असल्याने शिवसेनेचे आमदार भलतेच संतापले आहेत. त्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. सेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी प्रत्येकी १०...
- Advertisement -