Prakash Gujar
118 लेख
0 प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाची आचारसंहिता ही ‘लाचार’ आहे – नवाब मलिक
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्याची चर्चा असली तरीही विरोधकांना तसं वाटतं नाही. नुकताच पंतप्रधान...
एक प्रेमाचे नाते असेही
व्हॅलेंटाईनचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी अनेक प्रेमी जोडपे प्रेमउत्साह साजरा करताना दिसतात. या जोडप्यांमध्ये बहुतेकवेळी स्त्री-पुरूष असतात. समाजाच्या दृष्टीने...
एसबीआय बँकेतील ग्राहकांची माहिती झाली लीक
देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हर खुले असल्याची घटना घडल्याचा दावा 'टेक क्रंच' या वेबसाइटने केला आहे. यामुळे एसबीआयच्या ग्राहकांचा...
अपघातानंतर तरुणाच्या मदतीला धावले स्थानिक, पोलीस हतबल
माहिम येथील एल. जे. रोड परिसरात आज सकाळी एका दूचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक महिला आणि तरुण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर...
सॉक्सच्या वासामुळे इसमाला झाला फुफ्फुसाचा संसर्ग
बुटांमधील सॉक्स हे काही काळ सतत घातल्यानंतर त्याचा वास यायला लागतो. या वासामुळे इतरांनाही त्रास होतो. कुबट अशा वासामुळे आपण नाकावर हाथ धरतो. मात्र...
नाशिक ८.५, निफाडला ७.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद
शहर व जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीने मुक्काम ठोकला असून नाशिकमध्ये आज सर्वात नीचांकी तपमानाची नोंद झाली आहे. आज नाशिकचे तपमान ८.५ तर निफाडचे सर्वात...
सॅनिटरी नॅपकीन वापराचा महिलांमध्ये अभाव
मदरहूड हॉस्पिटल्स या भारतातील सर्वात वेगाने विस्तारित होणाऱ्या महिला व बाल रुग्णालयाने स्फेरुल फाउंडेशन (महिला सबलीकरण व आरोग्य या संदर्भातील विकास व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी...
बँकांकडून लोन हवे आहे, मग ‘या’ पाच गोष्टी करा
व्यवसाय सुरु करायचा असेल तर भांडवलाची आवश्यकता असते. भांडवल हे व्यवसायासाठी महत्वाची गोष्ट आहे. बिना भांडवल कोणताही व्यवसाय केला जाऊ शकत नाही. भांडवल मिळाले...
आरोग्य क्षेत्रात तांत्रिकीकरण होणे आवश्यक – आरोग्यमंत्री
राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात उत्तम आरोग्य सोयी सुविधा पुरविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटीलीजन्स) वापर करून सामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन...
ललित झाला ‘अर्जुन रेड्डी’
दाक्षिणात्य चित्रपट आणि कलाकारांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये किती आहे याचे वेगळे दाखले देण्याची गरज नाही. एखादा दाक्षिणात्य चित्रपट बॉक्सऑफिसवर हीट ठरला नाही असं क्वचितच घडतं....