Sanjay Parab
205 लेख
0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
खोटेपणाची हद्द
शेतकरी आंदोलन देशभर तीव्र होत असताना मोदी सरकार आणि त्यांचे नेते कृषी कायदे किती फायदेशीर आहेत, हे आता सांगत सुटले आहेत. पण, खरोखर ते...
Flash Back 2020: आंदोलनांना हिणवण्याचे वाईट दिवस!
शेतकरी, कामगार, शोषित, श्रमिक राज्यकर्त्यांना आंदोलन, सामाजिक चळवळी, उपोषण, धरणे आणि मोर्चे या माध्यमातून प्रश्न विचारत असतो. लोकशाहीने त्याला दिलेले ते अधिकार आहेत. पण,...
वाढवण बंदर : विकासाचे भकास वास्तव
केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराच्या विरोधात नुकतीच म्हणजे 15 डिसेंबरला मुंबईच्या कफ परेडपासून डहाणूच्या झाईपर्यंतच्या कोळीवाड्यांनी बंदची हाक दिली आणि या दिवशी किनारपट्टीवरील सर्व...
मोहन रावले…आपला माणूस!
मोहन रावले गेले, यावर विश्वास बसत नाही. खासदार असताना त्यांचा पत्रकारांशी अतिशय जवळचा संबंध होता. ते स्वतः दैनिकांच्या कार्यालयात येऊन पत्रकारांशी गप्पा मारत. चहा...
विरोधकांना भाजपसमोर आता उभे रहावेच लागेल!
गेल्या सहा वर्षांत भाजपप्रणीत केंद्र सरकारला तगड्या राजकीय आव्हानाला सामोरे जाण्याची कधीच वेळ आली नव्हती. पण, सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र...
पुरोगामी चळवळी जिवंत राहणे काळाची गरज पंखास नवे बळ दे…
डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या आणि आनंदवनचा कारभार याविषयी गेले आठवडाभर प्रसारमाध्यमांमध्ये भरभरून लिहिले गेले आणि चर्चाही झाल्या. विशेष म्हणजे शीतलने मृत्यूपूर्वी फक्त आपल्याशी...
काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई
बिहार निवडणुकीत भाजपचा अहंकारी रथ अडवण्याची नामी संधी काँग्रेसला चालून आली होती. त्यांना फक्त रथात मागे बसायचे होते. घोड्यांचा लगाम हा राष्ट्रीय जनता दलाचा...
शिवसेनेचे हिंदुत्व संस्कृतीचे, विकृतीचे नाही!
’शिवसेनेचे हिंदुत्व हे संस्कृतीचे असून विकृतीचे नाही. आम्ही कधीच विकृतीने संस्कृतीवर हल्ला केलेला नाही. ती आम्हाला प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण...
वास्तुपुरूष
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्याला या आठवड्यापासून सुरुवात होत असून २७ नोव्हेंबरला पहिल्या वनडे सामन्याने दौर्याचा श्रीगणेशा होईल तेव्हा एका माणसाची आठवण येत राहील. तो फक्त...
निष्क्रिय काँग्रेस, कावेबाज भाजप!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही कारभाराविरोधात या देशात विचारवंत, लेखक पत्रकार कायम बोलत असतात. आणि लोकशाही सांगते की सत्तेला तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. विशेषतः...