घर लेखक यां लेख Jaywant Rane

Jaywant Rane

Jaywant Rane
133 लेख 0 प्रतिक्रिया
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.

त्रिशंकू अवस्थेत अडकलेले पाकिस्तानी नागरिक!

भारताने नुकतेच चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरविले आणि त्या पाठोपाठ सूर्याच्या संशोधनासाठी आदित्य यान सोडले आहे. यानंतर समाज माध्यमातून भारताविषयी पाकिस्तानी नागरिकांना काय वाटते, हे...

विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी राहुल गांधी आशास्थान!

पाटणा, बंगळुरू आणि त्यानंतर मुंबई अशा तीन ठिकाणी इंडिया आघाडीच्या जोरदार बैठका झाल्या. या बैठकांना मिळणारा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला...

सत्तेसाठीचा उतावीळपणा भाजपला पडणार भारी!

भाजपमध्ये असलेले बहुतांश नेते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संयमाच्या तालमीतून बाहेर पडलेले असतात असे मानले जाते, पण राजकारणात आल्यावर त्यांचा हा संयम कुठे गहाळ...

अविश्वास प्रस्ताव की, लोकसभा निवडणुकीची तयारी!

मणिपूरमध्ये जो अखंड हिंसाचार आणि अत्याचार सुरू आहे, तो थांबण्याचे नाव घेत नाही, त्याकडे केंद्रातील आणि राज्यातील भाजपचे सरकार गांभीर्याने पाहत नाही, तसेच तो...

अजितदादांची हातमिळवणी, मराठा गडी यशाचा धनी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होणार, या चर्चेने जोर धरल्यामुळे सध्या भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटामध्ये चिंतेचे वातावरण...

तो तुमचा कल्पनाविलास…वुई टूक इट जोकिंगली!

देवेंद्र फडणवीस २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला सोबत घेऊन मुख्यमंत्री झालेे होते. महाराष्ट्रातील नितीन गडकरी सोडले तर भाजपच्या सगळ्याच नेत्यांना ओरडून बोलायची सवय आहे हे...

पंतप्रधान मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसला त्यागाची गरज!

पाटणा येथे १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्यांची पुढील बैठक शिमला येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकाधिकारशाहीमुळे देशातील लोकशाही धोक्यात...

औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढून काय मिळवणार!

औरंगजेबावरून सध्या राज्यात यापूर्वी कधी नव्हे इतके वातावरण तापवण्यात येत आहे. त्याला अनेक कारणे आहेत. राजकारणासाठी आणि आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी कुणाचा उपयोग कसा...

पुतळ्यांचे राजकारण आणि सामाजिक खुजेपणा!

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी सावरकरांची प्रतिमा ठेवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे...

हिंदुत्वाचा ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नका!

ऊस गोड लागला म्हणून जर तो मुळासकट खाल्ला तर माती तोंडात जाते आणि गोडव्याचा आनंद नाहीसा होतो, अशीच अवस्था सध्या भारतीय जनता पक्षाची झालेली...

POPULAR POSTS