Jaywant Rane

133 लेख
0 प्रतिक्रिया
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाची निवड वाटते तितकी सोपी नाही!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर आणि वैविध्यपूर्ण असे नेतृत्व आहे. लहानपणापासून त्यांची संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या...
अजितदादा आणि पवार परिवाराचे सहकार तत्त्व!
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपमध्ये जातील, या शक्यतेवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेने जोर धरलेला...
नरेंद्र मोदींच्या जागतिक लोकप्रियतेचा भारताला उपयोग किती?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा ग्लोबल लीडर्सच्या यादीत अव्वल ठरले आहेत. अमेरिकेतील बिझनेस इंटेलिजन्स कंपनी, मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात जगातील सर्वाधिक लोकप्रिय...
सवलतींना सोकावलेल्या समाजाची आत्मघाती वाटचाल!
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देशातील लोकशाहीला धोका आहे, ती वाचवायची असेल तर सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन करत आहेत....
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना!
राज्यात एकनाथ शिंदे यांना सोबतीला घेऊन भाजपची सत्ता आणण्यासाठी अडीच वर्षे सातत्याने झटणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या धूलिवंदनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्यासोबत...
पराकोटीच्या अट्टाहासाची घातक परिणती!
सर्वसामान्य मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेची अवस्था सध्या अतिशय केविलवाणी झालेली आहे. शिवसेनेतून यापूर्वीही असंतुष्ट नेते बाहेर पडले होते, पण त्यावेळी शिवसेनेचे...
खरंच राम मंदिराला ५० वर्षांनंतर धोका आहे का?
एका बाजूला अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम २०२४ सालापर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्यक्त करत असतानाच आक्रमक हिंदुत्वाविषयी नेहमीच चर्चेत असलेले...
लव्ह जिहाद, धर्मांतर आणि घरवापसी!
अलीकडच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने लव्ह जिहादच्या मुद्यावरून विविध हिंदू संघटना आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. त्यांची नावे घ्यायची तर खूप मोठी सूची होईल. ख्रिस्ती...
पानिपतावरील रणसंग्राम आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती!
पानिपतावरील तिसर्या लढाईत अफगाणिस्तानचा सत्ताधीश अहमदशहा अब्दाली याच्या सैन्याविरुद्ध लढताना मराठ्यांचा जो पराभव झाला त्याला नुकतीच २६२ वर्षे पूर्ण झाली. तो दिवस मकरसंक्रांतीचा होता....
मराठी तितुका मेळवावा, पण कोण जाणार मराठीच्या गावा!
ठाणे ते गुवाहाटी व्हाया सुरत अशा मोठ्या राजकीय घडामोडींनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारने मुंबईत वरळी येथे पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे...
- Advertisement -