घर लेखक यां लेख Jaywant Rane

Jaywant Rane

Jaywant Rane
149 लेख 0 प्रतिक्रिया
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.

लव्ह इनपासून ते लिव्ह इनपर्यंतचा एक प्रीतम प्रवास…

अमृता प्रीतम या आपल्या वैविध्यपूर्ण लिखाणासाठी जितक्या प्रसिद्ध आहेत, त्याचसोबत त्या आपल्या बिनधास्त आणि बंडखोर भूमिकेसाठीही ओळखल्या जातात. अमृता यांच्या तरुणपणी आताइतकी समाज व्यवस्था...

तरुणांचे प्रेरणास्थान…राजकारणातील चैतन्यसूर्य!

शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबरचा. १२ या आकड्याशी मराठी भाषेत अनेक गोष्टी जोडल्या जातात. आपल्या राजकीय कुशलतेने पवारांनी अनेकांना अस्मान दाखवले, बारा वाजवले...

आक्षेपार्ह विधानांपेक्षा आत्मचिंतनाची गरज!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय पक्ष आणि त्यात पुन्हा त्यांचे गट यांची गर्दी झालेली असल्यामुळे प्रत्येकजण आपल्या अस्तित्वाची लढाई शक्य असेल त्या मार्गाने लढत आहे....

राजकारणात काही सांगता येत नाही, म्हणूनच सगळे गॅसवर!

राज्यात नुकत्याच विविध भागात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांचे दोन मित्रपक्ष असलेले एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची...

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येकाचा पाय खोलात!

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नजर टाकली तर असे दिसेल की, कुठल्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याचा पाय खोलात जाताना दिसत आहे. पाय खोलात जात असल्यामुळे...

काही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे!

काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, या कवयित्री शांताबाई शेळके यांच्या नाट्यगीतात पुढे, काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोलणे ही विपरीत होत आहे,...

त्रिशंकू अवस्थेत अडकलेले पाकिस्तानी नागरिक!

भारताने नुकतेच चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरविले आणि त्या पाठोपाठ सूर्याच्या संशोधनासाठी आदित्य यान सोडले आहे. यानंतर समाज माध्यमातून भारताविषयी पाकिस्तानी नागरिकांना काय वाटते, हे...

विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी राहुल गांधी आशास्थान!

पाटणा, बंगळुरू आणि त्यानंतर मुंबई अशा तीन ठिकाणी इंडिया आघाडीच्या जोरदार बैठका झाल्या. या बैठकांना मिळणारा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला...
Loksabha 2024 Election Strategy for Five States Rounds of meetings at the BJP office throughout the day

सत्तेसाठीचा उतावीळपणा भाजपला पडणार भारी!

भाजपमध्ये असलेले बहुतांश नेते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संयमाच्या तालमीतून बाहेर पडलेले असतात असे मानले जाते, पण राजकारणात आल्यावर त्यांचा हा संयम कुठे गहाळ...

अविश्वास प्रस्ताव की, लोकसभा निवडणुकीची तयारी!

मणिपूरमध्ये जो अखंड हिंसाचार आणि अत्याचार सुरू आहे, तो थांबण्याचे नाव घेत नाही, त्याकडे केंद्रातील आणि राज्यातील भाजपचे सरकार गांभीर्याने पाहत नाही, तसेच तो...