175343 लेख
524 प्रतिक्रिया
शिक्षकांच्या पाठीवर अशैक्षणिक कामांचा बोजा !
राज्यातील शिक्षकांनी नियुक्तीच्या गावी राहावे. शिक्षक गावी राहात नसल्याने राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता हरवली आहे. या हरवलेल्या गुणवत्तेला शिक्षक जबाबदार आहेत. त्यांना गावी...
अमृतकुंभात जातीयतेचे विष !
प्रिय इंद्रकुमार,
तुला हे पत्र लिहिताना मन अजूनही थरथरतंय. तुझ्या हत्येने मन विषन्न झाले आहे. तुझ्या झालेल्या मृत्यूने आम्ही अजूनही माणूस झालो नाही याची खंत...
हुशार विद्यार्थ्यांचा पोटासाठी आटापिटा!
राज्यात कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे, मात्र जो अभ्यासक्रम तत्काळ हाताला काम देऊन पैसा उपलब्ध करून देईल, पोटाची भूक क्षमवेल त्याकडे...
गुरुजींची गुणवत्ता कसोटी !
राज्यातील शिक्षक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी राज्य सरकारकडे सादर केला आहे. या प्रस्तावास राज्य लोकसेवा आयोग सकारात्मक असल्याचे वृत्तही...
आनंदाची पेरणी
बालकांना गोष्ट सांगणे आणि त्यांनी ती ऐकणे हा एकूणच आनंददायी शिक्षणाचा भाग आहे. गोष्ट ही बालकाच्या भावनिक, भाषिक विकास प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे....
हरवलेली गुणवत्ता शोधण्याचे आव्हान !
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अध्ययन क्षती झाली आहे. शासनाच्या अहवालांसह अनेक संस्थांच्या अहवालांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा शैक्षणिक...
पायाभूत संकल्पनांचे आकलन महत्वाचे !
कोणत्याही देशाच्या शासनव्यवस्थेची अंमलबजावणी प्रभावी आणि परिणामकारक करणे अपेक्षित असते. शासन व्यवस्थेला पूरक ठरणार्या विचारधारेची माणसं निर्माण करण्याचे काम शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून होत असते....
शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद हवा
राज्यात शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी सरकार सातत्याने विविध स्वरूपाचे प्रयत्न करत आहे. विविध योजना, कार्यक्रम, मोहीम राबवत असते. अशा विविध कार्यक्रमाची गरज असतेच. शासनाने सुरू...
विठ्ठल मंदिर प्रवेश लढ्याची पंच्याहत्तरी !
भारताच्या स्वातंत्र्याची लढाई थांबली होती. प्रत्यक्ष स्वातंत्र्य लवकरच मिळणार होते. मात्र तरीसुध्दा त्या राजकीय स्वातंत्र्याला खरच अर्थ होता का? याचा विचार समाजातील अनेक समाजधुरीण...
विवेकाची कास सोडू नये
शालेय शिक्षणात श्रीमद्भगवतगीता शिकविण्याचा विचार काही राज्यात घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातही तशी मागणी पुढे आली. अशा प्रकारचे धार्मिक ग्रंथाचे शिक्षण औपचारिक शिक्षणात देणे योग्य...
- Advertisement -